Categories
Uncategorized

कल्याणी संदिप हगवणे यांची बिनविरोध निवड झालीप्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले

नायगाव ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१-२०२६ साठी ११ जागांसाठी निवडणूक दिनांक १५.०१.२०२१ रोजी होत आहे. श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेल च्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज माघार घेण्याचे दिवशी वॉर्ड क्रमांक ३ मधील पौर्णिमा तुषार चौधरी व वर्षा शेलार यांनी त्यांचे अर्ज माघे घेतल्याने कल्याणी संदिप हगवणे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १० जागी काळभैरवनाथ परिवर्तन पॅनेल चे सर्व उमेदवार निवडून आणण्याचा मानस पॅनेलच्या वतीने करण्यात आला.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started